मुंबई : गोवंडीत इमारतीचा भाग कोसळून ३ ठार, रायगडमध्ये दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू
मुंबई : मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आज (शुक्रवार २३ जुलै २०२१) पहाटे ४.५८ वाजता दुर्घटना घडली. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात एक मजली इमारतीचा (तळमजला आणि पहिला मजला) काही भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन ठार आणि सात जण जखमी झाले. सर्व जखमींना घाटकोपर येथील राजवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट…